देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच अनेक नागरिकांचे लसीकरणसुद्धा झाले आहेत. मात्र सोमवारी देशात कोरोनाचे १४ हजार ३०६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १८ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशातील ४४३ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
भारतात नुकताच १०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. भारतात आजपर्यंत १०२ कोटी २७ लाखांहून नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशात एकूण २१ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…
मी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नाही, अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपने कधीच सांगितला नव्हता, असं वक्तव्य…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप या दोन गोष्टींवरून जोरदार राजकीय चर्चा…
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पंचगंगेची नदी झपाट्याने उतरु लागली आहे. राधानगरी…
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे…
मुंबई शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले…