भारत-न्यूझीलंडमधील सामना पावसामुळे रद्द; भारत संघ तिसऱ्या स्थानावर

WorldCup 2019 सुरू असून आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला होता. मात्र जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. हा सामना रद्द केल्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला आहे. त्यामुळे भारत संघ चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाले आहे.
भारत संघ तिसऱ्या स्थानावर –
भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला सामना रद्द झाला असला तरी भारतीय संघासाठी तसेच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
पावसामुळे आजचा सामना रद्द करण्यात आला.
त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले आहे.
न्यूझीलंड पहिल्याच स्थानावर असून 7 गुण झालेत आहेत.
तर भारत चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाले आहे.
तसेच भारताचे 5 गुण झाले आहेत.
India and New Zealand take home a point apiece.
The @BLACKCAPS continue to sit atop the #CWC19 standings table, and #ViratKohli and Co. move up one slot to No.3. pic.twitter.com/iTF4tHPqrQ
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 13, 2019