जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्याला भेट देत, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची पाहणी केली. यावेळी वयस्क महिलांनी केलेल्या श्रमदानाची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी स्वत: श्रमदान केलं.
त्यांच्यासोबत राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार बाळासाहेब पाटील यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. याच कार्यक्रमात कोरेगाव तालुक्यातील न्हावी गावचं नामकरण जयपूर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
तर, दुष्काळ मुक्तीसाठी नागरिकांनी सुरु केलेल्या श्रमदानाची चळवळीला राज्यशासनही सर्वोतोपरी मदत करेल असं आश्वासन देत, जलयुक्त शिवारमुळे राज्य २ वर्षात नक्की दुष्काळमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासोबत आज भेटीचा योग आला. नाहीतर मला सातारा, कोल्हापूरला जावे लागले असते. दोघांशी…
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं हा नवा कोरा मराठी चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित…
चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं…
नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्यापही झालेलं नाहीय. याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त…
जालना येथील या स्टील कंपनीला महावितरणकडून नियमबाह्य पद्धतीने अनुदान दिले जात असल्याची माहिती समोर आली…
komal mane गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युल स्टेशन या नावाने असलेल्या ऐसार कंपनीच्या पेट्रोल…