कोल्हापूरमधील राधानगरी धरण भरले! स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरूवात
गेल्या काही दिवसात कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसात कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईला याआधी पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोर जावं लागणार होतं. परंतु गेल्या महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमध्ये 78.08 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे 300 दिवस पुरेल इतका आहे.