कर्जमाफी योजनेच्या ‘आंगठ्याला’ कोरोनाचे सावट
महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या कर्जमाफी योजनेवरही कोरोनाचे सावट आले आहे. कोरोनाचं संक्रमण होऊ नये…
महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या कर्जमाफी योजनेवरही कोरोनाचे सावट आले आहे. कोरोनाचं संक्रमण होऊ नये…
कोरोना विषाणू जीवावर उठला आहे. कोरोनामुळे केवळ लोकांचे जीवच जात नाहीत, तर या विषाणूमुळे उद्योग…
ठाकरे सरकारकडून कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जात आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती…
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भामध्ये…
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी आज सोमवारी (Loan Waiver)जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
रानात विषारी वनस्पती खाल्याने अमरावतीतील वडगाव राजदी येथील ४५ जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली…
जगात माणसं पैसे मिळवण्यासाठी कोणते काम करतील याचा अंदाज लावणे जरा कठीणच आहे. हिंगोलीतील एका…
राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी नेहमीच आक्रमक असतात. बच्चू कडू यांनी सरकारवर कर्जमाफीवरुन आसूड…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या वर्षाचं बजेट लोकसभेत सादर केलं. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही…
मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटण्साठी आलेल्या शेतकरी आणि त्याच्या मुलीला पोलिसांनी हटकलं आहे. या शेतकरी पितापुत्रीला पोलिसांकडून…
महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, ही निश्चितच दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र याच महाराष्ट्रात असेही…
शेतात काम करत असताना बिबट्याने एका शेतकरी दांपत्यावर हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याच्या पत्नीने शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीसुद्धा भरत चव्हाण आणि मनिषा चव्हाण ह्या शेतकरी दांपत्याला बिबट्याने गंभीर जखमी केले आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी म्हणावा तसा पाऊस न झाल्याने कंटाळून तुळजापूर तालुक्यातील काटगाव मधील शेतकरी शिवराज खोबरे यांनी आपल्या शेतातील 8 एकर सोयाबीन मध्ये ट्रॅक्टर -नांगर फिरवला आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाळ्यातील तब्बल दीड महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश्य…