पुणे विभागात पूरपरिस्थितीमुळे 54 जणांचा मृत्यू, 8 हजारहून अधिक जनावरे बेपत्ता
पुणे विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील…
पुणे विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील…
सांगली कोल्हापूर आणि कोकणात असणाऱ्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाण्यातील कलाकार सरसावले आहेत. ठाण्यातील कलाकारांनी केलेल्या आवाहनानंतर…
महाराष्ट्रामध्ये सद्या काही भागात अतिवृष्टीमुळे पुरस्थीत निर्माण होवून अनेक बांधवांच या पुरामुळे नुकसान झालं आहे….
महाराष्ट्राचे मँचेस्टर समजली जाणारी इचलकरंजी महापुरामुळे ठप्प झाली आहे. नेहमी खडखडाट करणारे यंत्रमाग महापुराच्या पाण्याने…
नाम फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे पूरग्रस्तांना भेट…
सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यामध्ये असणाऱ्या ब्रम्हनाळ गावात महापुराचं पाणी शिरलं. स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु असतानाच…
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 6 हजार 800 कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
सरकारने पुरग्रस्त भागात जमावबंदीचा आदेश दिले आहेत. यावर हे जनरल डायरचे सरकार आहे का?’ असा सवाल नवाब मलिक यांनी सरकारला केला आहे.
सध्या या ठिकाणी पाणी, वीज, आणि अन्न देखील मिळत नाहीये. तसेच यानंतर रस्ते, घरे आणि शाळांची दुरवस्था होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्त सांगली कोल्हापूर मधील घरे, शाळा, रस्ते,पुनर्बांधणी साठी स्पेशल बजेट असेल अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.
गेल्या दहा दिवसापासून कोल्हापूरला महापूराने विळखा घातला आहे. अनेक गावांत पाणी गेल्याने हजारो लोक पाण्यात अडकले होते. अनेकांची घरे, संसार उद्धवस्त झाले आहेत. आता पाणी ओसरल्यानंतर या लोकांना दैनंदिन गरजांसाठी पायपीट होणार आहे.
मुसळधार पावसामुळे झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक पोलीस, आर्मी आणि…
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात अशा चार राज्यात या पुराचा फटका बसला आहे. यात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई डबेवाला असोशिएशन यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे,
पश्चिम महाराष्ट्रात गेले 10 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. मराठवाडा वगळता इतर विभागातील एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. याचा चांगलाच फटका परिवहन मंडळाला बसला आहे.
गली कोल्हापूर मधील पूर परिस्थीती अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या गावांत पाणी शिरले त्यातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.