पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या 3 आमदारांना चोरट्यांनी लुटलं !
पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या तीन आमदारांनाच चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबात तिन्ही आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या तीन आमदारांनाच चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबात तिन्ही आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.