चिदंबरम यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर केली टीका
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी “निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली असून…
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी “निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली असून…
संसदेत आज २०२१-२०२२ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.आपल्या अर्थसंकल्पीय अभिभाषणाला सुरुवात करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. तसेच शिक्षण,…
लोकसभेत आज शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून अनेक निर्णय घेतले गेले….
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच…
लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेस…
लोकसभेत आज केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी २०२० या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसामान्यांना प्राप्तीकरात दिलासा मिळाला…
निर्मला सीतारमन लोकसभेत 2020 या वर्षांचं केंद्रीय अर्थसंकल्प मांडत आहेत. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी वार्षिक उत्पन्नावरील करप्रणाली…
विधानसभा निवडणूक तोंडावर असून सर्व पक्षांनी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…
पीएमसी बॅंकप्रकरणात खातेदारांनी भाजपा कार्यलयाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार…
येत्या महिन्याभरात विधानसभा निवडणूक ठेपली असून सर्व राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
जगभरात तसेच देशातही आर्थिक मंदीचं वातावरण असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेत…
मध्यमवर्गीयांना केंद्रबिंदू मानून देशाची आर्थिक धोरणे तयार केली जातील, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. मात्र यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ते आश्वासन पाळलेले दिसून येत नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा नवीन भारताचा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहे.