एका टविट् वर सुषमा स्वराज सोडवत सामान्यांच्या समस्या, हे किस्से अजुनही आठवणीत..
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज नेहमी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्या नेहमी सज्ज असायच्या. एका टवीट्वर त्या मदतीसाठी धावून येत होत्या.त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयाला देखील त्यांच्यावर विश्वास होता. त्यांचे असे मदतीचे किस्से जगजाहीर आहेत.