सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करतय, उर्मिला मातोंडकर यांचा आरोप
देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबत असंच घडतंय, त्यामुळे सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असं मत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज नागपूर मध्ये व्यक्त केलं आहे.
देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबत असंच घडतंय, त्यामुळे सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असं मत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज नागपूर मध्ये व्यक्त केलं आहे.