सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ!
कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काल दिवसभरात तीन फूट तर रात्रीत…
कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काल दिवसभरात तीन फूट तर रात्रीत…
मुंबईला याआधी पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोर जावं लागणार होतं. परंतु गेल्या महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमध्ये 78.08 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे 300 दिवस पुरेल इतका आहे.