उल्हासनगर येथे शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर हळूहळू आता ठाणे जिल्ह्यातील आसपासच्या…
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ ९.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाअभावी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे सोमवारपासून (२७ जून…
मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ठाणे…
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे…
शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.राज्यसभा, व विधानपरिषदेच्या निकाला…
मनसेचे अध्यक्ष राज ठाकर यांच्यावर लीलवती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. १ जून रोजी राज यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती.…
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षासाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. असे असतानाच एमआयएमचे दोन पैकी एक मत आपल्याकडे वळविण्यास…
विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसं संख्याबळ…
जालन्यामध्ये आज भाजपाने जलआक्रोश आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपाचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील सहभाग होता. या आंदोलना…
अमरावतीत अल्पवयीन अद्यापही सुरक्षित नसल्याचं, पुन्हा एकदा पुढे आल आहे.एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर सामूहिक अत्याचार…
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते दहावीच्या…
अयोध्येच्या दौऱ्यासाठी राजकीय नेतेमंडळींमध्ये चढाओढ लागलेली असतानाच महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी बाजी मारली आहे.…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या राजभवनात क्रांतीकारकांच्या कार्याची चिरंतन जपणूक व्हावी यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष दालनाचे उद्घाटन करण्यात आले.…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या राजभवनात क्रांतीकारकांच्या कार्याची चिरंतन जपणूक व्हावी यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष दालनाचे उद्घाटन करण्यात आले.…
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमधील पाणी प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, औरंगाबादमधील पाणी प्रश्नाचा मुद्दा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…