छोट्यापडद्यावरील लोकप्रिय मालिका सहकुटुंब सहपरिवार मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेच्या निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकरांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मालिकेच्या सेटवर सर्वांनी मिळून मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप अन्नपूर्णा विठ्ठल यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत केला आहे.
अन्नपूर्णा विठ्ठल यांनी व्हिडिओ शअर करत मालिकेच्या सेटवर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, मराठी सिनेसृष्टीत हिंदी भाषिक कलाकारांना टिकू दिले जात नाही. मी गेल्या काही महिन्यांपूर्वी सहकुटुंब सहपरिवार मालिका सोडली. या मालिकेदरम्यान माझा मानसिक छळ करण्यात आला. सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर, दिग्दर्शक, विठ्ठल डाकवे यासारखे अनेक कलाकारांनी माझा मानसिक छळ केला. सुरुवातीपासूनच त्यांनी मला त्रास दिला. असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप…
संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासोबत आज भेटीचा योग आला. नाहीतर मला सातारा, कोल्हापूरला जावे लागले असते. दोघांशी…
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं हा नवा कोरा मराठी चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित…
चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं…
नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्यापही झालेलं नाहीय. याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त…
जालना येथील या स्टील कंपनीला महावितरणकडून नियमबाह्य पद्धतीने अनुदान दिले जात असल्याची माहिती समोर आली…