काँग्रेस-राष्ट्रवादी इमानदार असते तर ट्रिपल तलाक बिल मंजूर झाले नसते – प्रकाश आंबेडकर
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकारांनी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत त्यांना अनेक प्रश्न केले आहेत. ते लातूर मध्ये बोलत होते.