मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं
वेळेआधी पाऊस येण्याचा अंदाज वर्तवणारं हवामान विभाग पुन्हा तोंडघशी पडलं असून मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळलाय,…
वेळेआधी पाऊस येण्याचा अंदाज वर्तवणारं हवामान विभाग पुन्हा तोंडघशी पडलं असून मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळलाय,…
उन्हाळ्याने नागरिक प्रचंड हैरान झाले आहे. पावसाची वाट नागरीक आतुरतेने पाहत आहेत. उष्णता प्रचंड वाढल्याने…
रत्नागिरी: चिपळूणमध्ये रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झाले आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली…
कांदिवली : शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर उपनगरातील अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे…
वसई विरार मध्ये रविवारी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे साचलेले पाणी अद्यापही काही परिसरात कायम आहे….
मान्सून चांगलाच सक्रिय झाल्यानं राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसत आहे. कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा,…
कोकणासह राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून शनिवारी कोकणात, तर १२ जुलैला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज…
विदर्भासह कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपर्यंत ९ जुलै पासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने…
अंदमान: नैऋत्य मौसमी वारे शुक्रवारी अंदमानात दाखल झाले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे…
गेल्या 20 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना…
अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण आज तांत्रिकदृष्ट्या भरलंय. 11,060 दशलक्ष घन फुट…
मुंबई मध्ये काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साठलेलं आहे….
नाशिक बाजार समितीत कोथिंबीरीला उच्चांकी भाव मिळालाय. 33000 रुपये शेकडा म्हणजेच 300 रुपये जुडी इतक्या…
पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे आणि नाशिक वगळता राज्यातील तब्बल…
गेल्या काही दिवसात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका आसाम, बिहार या राज्यांना बसला आहे. या दोन्ही राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर बिहारमधील अनेक भाग संपुर्णपणे बंधाऱ्याखाली आहेत. या दोन्ही राज्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे