राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे….
सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे….
गेल्या दोन वर्षात पावसाची सुरूवात ही वादळांनीच झालेली आपण पाहिली आहे. यंदा देखील पाऊस चांगला…
नवी दिल्लीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली असून. गेल्या आठवडाभरापासून प्रचंड उन्हामुळे होरपळलेल्या दिल्लीकरांची…
उन्हाळ्याने नागरिक प्रचंड हैरान झाले आहे. पावसाची वाट नागरीक आतुरतेने पाहत आहेत. उष्णता प्रचंड वाढल्याने…
राज्यभरात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढतो आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले…
बंगालच्या उपसागरामध्ये असानी चक्रीवाद निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचे परिणा वातावरणात दिसून येत आहेत. हवामान…
राज्यात गेल्या काही दिवसात अनेक भागात पूर, भूस्खलन आणि पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये जवळपास १५०…
राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. या पुरादरम्यान १०० हून अधिक…
रायगड : रायगड जिल्ह्यातील तळीये गावात माळीणची पुनरावृत्ती झाली आणि तब्बल ७२ जणांनी आपले प्राण…
महाड तालुक्यातील तळये गावात रविवारी आणखी अकरा मृतदेह सापडले. त्यामुळे मृतांचा आकडा ५३ वर पोहोचला…
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका महाराष्ट्रातील अनेक भागांना बसला आहे.दरड कोसळून आणि…
मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे वाहतूक बंद झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले आहेत. उंबरमाळी…
अकोला शहरामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अकोला महानगरांमध्ये खडकी सिंधी कॅम्प खोलेश्वर उमरी जुने…
मुंबई, उपनगरांसह लागून असलेल्या जिल्ह्यांत पाऊसाने मुक्काम ठोकला आहे . शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर…
शनिवारी मध्यरात्री मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं. मुंबई…