झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात
महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये विधानसभा निवणडूक पार पडली होती. या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. हि निवडणूक…
महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये विधानसभा निवणडूक पार पडली होती. या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. हि निवडणूक…
विधानसभेत आजही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप झाले. या दरम्यान आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी…
महाराष्ट्रात आज सर्वत्र निवडणूक पक्रीया पार पडत आहे. या निवडणूसाठी अनेक दिग्गज हे मतदान करण्यास मतदान केंद्रावर येत आहेेत.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी…
राज्याची निवडणुक अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली आहे. राज्यात सर्वत्र मतदारांना करा अशी जनजागृती विविध पातळीवर होत आहे.
विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडत आहेत. या…
कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत स्वाभिमान पक्षाच विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी नारायण राणे तसेच स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
नागपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चारचाकी वाहनातून 1 कोटी 1 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांच्या जाहीर…
विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत अनेक नेते त्यांच्या सभा घेत आहेत. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापूरात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी सुशीलकुमार शिंदे आणि पवारांवर जोरदार टीका केेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीस प्रकरणा वरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आ
विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार आता ठरले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. 21…
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली सभा आज जळगावात…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मरीन ड्राईव्ह परिसरात ‘आओ सीएम के साथ चले’ या कार्यक्रमात…
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकारांनी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत त्यांना अनेक प्रश्न केले आहेत. ते लातूर मध्ये बोलत होते.