पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी
परभणी : आज झरीजवळील दुधना नदीच्या पुलाखाली असलेली पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईप लाईन फुटल्याने लाखो लीटर…
परभणी : आज झरीजवळील दुधना नदीच्या पुलाखाली असलेली पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईप लाईन फुटल्याने लाखो लीटर…
मुंबई : शहरातील जनतेला येत्या दिवसात पाणीकपातीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पुढील काही दिवसांपासून…
नागपूर शहरात पाणी टंचाई असल्याने त्याचा फटका गणपती विसर्जनालासुद्धा बसणार आहे. कृत्रिम टॅंकसाठी यावर्षी पिण्याचं…
पुणे जिल्ह्यातील 130 गावांमध्ये पिण्याचं पाणी दूषित आढळून आलं आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या…
औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. 1400 एम एम ची मुख्य जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावर आलं असून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचं बोललं जात आहे.
नाशिक अहमदनगरवरून सोडलेल्या पाण्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ असून जायकवाडी पाणी पातळी 88 टक्क्यांवर पोहचली आहे. जायकवाडीमध्ये सध्या 54 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन…
महाराष्ट्रातील पुराच्या बातम्या पाहतानाच धरणे भरल्याच्या आणि धरणातून पाणी सोडल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. मात्र…
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यसभेत घेतल्यावर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राज्यसभेत अमित…
कोल्हापूरची पूरस्थिती बिकट होत चालली आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने काही गावांत पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्रीपासून रायगडमध्ये पुर परीस्थिती निर्माण झाली. सावित्री, गांधारी, काळ, आंबा, कुंडलीका नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.
कोणी खुर्चीसाठी तर कोणी संपत्तीसाठी देव पाण्यात ठेवतात. मात्र लातूर जिल्ह्यातील महिलांनी ग्रामदैवतालाच पाण्यात कोंडलंय,…
पुण्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. या पाण्याच्या प्रेशरमुळे 100 मीटरवर असणाऱ्या 2 डंपरच्या काचा फुटल्या आहेत.
नागपुरात भर पावसाळ्यात पाणी कपातीचा संकट नागपूर शहरावर ओढवलं असून आठवडाभर एक दिवसाआड पाणी पुरवठा…
गेल्या काही दिवसात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका आसाम, बिहार या राज्यांना बसला आहे. या दोन्ही राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर बिहारमधील अनेक भाग संपुर्णपणे बंधाऱ्याखाली आहेत. या दोन्ही राज्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे