Friday, March 06, 2026 10:53:37 AM
आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुषांच्या विविध गुण-दोषांविषयी सखोलपणे सांगितले आहे. आपल्या चांगल्या सवयी त्यांना जीवनात सर्वसुखसमृद्धी देतात. तर, वाईट सवयी अपयशाकडे घेऊन जातात.
Amrita Joshi
2025-09-18 20:46:11
आचार्य चाणक्य यांची शिकवण प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी चाणक्यांनी काही प्रभावी उपाय सुचवले आहेत. यांना चाणक्यांची सूत्रे असंही म्हटलं जातं.
2025-09-14 20:00:23
Relationship Advice : आपण कधी कधी कोणाच्या खूप जवळ जातो, एकत्र वेळ घालवतो. मात्र, आपण त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नसतो. त्यामुळे असं नातं नेमकं काय आहे, ते स्पष्ट होत नाही.
2025-08-30 13:44:00
2025-08-29 19:35:35
चाणक्यांनी माणसाच्या वाईट सवयींविषयी काही सावधानतेचे इशारे दिले आहेत. जाणून घेऊ, या कोणत्या सवयी आहेत, ज्या प्रत्येकाने ताबडतोब सोडून दिल्या पाहिजेत.
2025-08-27 18:35:13
रडल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुणे हा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. चला जाणून घेऊया...
Apeksha Bhandare
2025-08-26 13:44:56
Chanakya Niti : प्रत्येकाची श्रीमंत होण्याची इच्छा असते. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांच्याकडे हे 5 गुण आहेत, तेच श्रीमंत होतात.
2025-08-25 19:22:43
Chanakya Niti : सर्वांना सल्ला देणे योग्य नाही. आचार्य चाणक्य यांनी काही लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगितले आहे. लक्षात घ्या, अशा लोकांना सल्ला देणे नातेसंबंध आणि आपली पत या दोहोंसाठी हानिकारक ठरते.
2025-08-24 22:00:45
या नव्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचा शोध अधिक सोपा, सुरक्षित आणि दुष्परिणाममुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Jai Maharashtra News
2025-08-23 22:08:15
चाणक्यांनी माणसाकडून होणाऱ्या चुकांविषयी काही सावधानतेचे इशारे दिले आहेत. जाणून घेऊ, चाणक्यनीतीच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या प्रत्येकाने आयुष्यभर लक्षात ठेवल्या पाहिजेत.
2025-08-23 19:18:18
Chanakya NIti : नातेसंबंध कधी गोडवा निर्माण करतात तर कधी कटुता.. चाणक्यांनी समाजातील हे सर्व नातेसंबंध महत्त्वाचे मानले आहेत. यामुळेच त्यांनी नातेसंबंधांचे काही नियम सांगितले आहेत.
2025-08-16 19:44:45
Chanakya Niti : प्रत्येकाला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं. यासाठी आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सुचवल्या आहेत. त्या पाळल्याने यशाचा मार्ग सुकर होतो.
2025-08-13 18:58:51
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमत्तेत मानवी जीवनाच्या यशासाठी अनेक मौल्यवान सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले आहे की. कोणत्या 3 गोष्टींसाठी पुरुष आणि महिलांनी अजिबात लाज वाटून घेऊ नये.
2025-08-12 11:25:08
आजकाल नात्यात फसवणूक होण्याचे बरेच प्रकार समोर आले आहेत. याचे लगेच होणारे आणि दीर्घकालीन होणारे परिणाम अनेकदा खूप गंभीर असतात. त्यामुळे, अनेकांच्या मनात नातेसंबंधांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
2025-08-08 21:10:08
कधीकधी असं घडतं की, तुम्हाला चहा प्यायला आवडतो, पण चव तितकी खास नसते, जितकी ती असायला हवी होती. काहीतरी चुकल्यासारखे वाटते. असं का बरं होत असेल? चला, जाणून घेऊ..
2025-08-08 15:49:18
मुली आणि मुले दोघांसाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी काय निकष असू शकतात, याची चर्चा अनेकदा केली जाते. तुम्ही कधी विचार केला आहे का की, एखादी बुद्धिमान व्यक्ती प्रेमसंबंध यशस्वी बनवू शकते का?
2025-08-07 19:35:20
एकटेपणाच्या काळात गडबडून न जाता किंवा सैरभैर न होता स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने स्वतःसोबत 'क्वालिटी टाईम' घालवल्याने आपल्याला अनेक बाबी समजून घ्यायला मदत होते.
2025-08-07 12:45:12
आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत.
2025-08-05 23:13:36
अरेंज मॅरेजमध्ये मुलगा-मुलीच्या वयात योग्य अंतर आहे का, याची अधिक काळजी घेतली जाते. वयोफरकाचे काही फायदे असून ते वैवाहिक जीवनात समतोल, परिपक्वता आणि स्थैर्य निर्माण करतात.
2025-07-31 23:04:37
जसजसे लग्नाला सहा महिने किंवा वर्ष पूर्ण होते, तसतसे नात्याच्या वास्तवाची खरी चव नात्याला भलत्याच दिशेने नेतेय की काय, अशी परिस्थिती होते. हाच खरा संयम दाखवण्याचा आणि संयमाची परीक्षा बघणारा काळ असतो.
2025-05-20 18:58:35
दिन
घन्टा
मिनेट