Saturday, December 13, 2025 01:11:54 AM
पाकिस्तानात संताप व्यक्त होत असताना भारतात त्याच्या कृतीचे स्वागत करण्यात आले. तल्हाने “कलेला सीमा नसते” असे म्हणत टीकेला थेट उत्तर दिले.
Jai Maharashtra News
2025-11-18 10:20:28
दरवर्षी संपूर्ण भारत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.
Apeksha Bhandare
2025-08-14 21:38:11
तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या गौरव आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘भारतीय ध्वज संहिता’ अंतर्गत राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी स्पष्ट नियम घालून दिले आहेत.
2025-08-13 16:39:34
काही दिवसांपासून राज्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
2025-05-18 15:35:14
दिन
घन्टा
मिनेट