Monday, March 16, 2026 07:37:07 AM
पहलगाममध्ये हत्याकांडाच्या ठिकाणी त्या वेळेत न पोहोचल्याने तब्बल 41 जणांचे प्राण वाचले. नशीबानं जोरदार साथ दिल्यामुळे हे सर्वजण मृत्यूपासून बालंबाल बचावले. यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
Amrita Joshi
2025-04-25 14:15:29
दिन
घन्टा
मिनेट