Wednesday, June 25, 2025 01:51:25 AM
मराठवाड्यात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
Apeksha Bhandare
2025-05-15 19:02:13
मे महिन्यात महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे. अशा वेळी महाबळेश्वर, माथेरान, चिकहलदरा यांसारखी थंड ठिकाणं निवडून निसर्गात थोडा ब्रेक घेणं उत्तम ठरेल.
Jai Maharashtra News
2025-05-06 14:04:11
संभाजीनगरात तापमान 42 अंशांवर; दररोज 300 पेक्षा अधिक डोळ्यांचे रुग्ण. UV प्रोटेक्शन नसलेल्या गॉगल्समुळे धोका वाढतो, नेत्रतज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना.
JM
2025-05-04 07:46:39
गेल्या दोन महिन्यांत विदर्भात तब्बल 56 नागरिक उष्णाघाताने आजारी पडले आहेत. महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला हीट ॲक्शन प्लान आता नागपूर जिल्ह्यातील बेसा नगरपंचायतीनेही अधिकृतपणे लागू केला आहे
Samruddhi Sawant
2025-05-03 14:43:47
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मका, भाजीपाला, आणि बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
2025-05-02 12:00:05
सोशल मीडियावर पुण्यात 45 ते 55 अंश तापमान जाणार असल्याचा मेसेज व्हायरल; हवामान विभागाने तो फेटाळून लावला. सध्या 38 - 42 डिग्री तापमान असून पुण्यात हवामानात थोडा बदल होण्याची शक्यता.
2025-04-30 08:43:31
महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. नागरिक पाण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे आठवड्यातून 102 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
2025-04-28 08:36:52
मनमाडमध्ये रविवारी तापमान 42 अंशांवर; आठवडे बाजारात ग्राहकांची वर्दळ घटली, शेतकरी निराश.
2025-04-27 17:14:30
जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
2025-04-26 13:37:39
महाराष्ट्रात तापमान दिवसेंदिवस तापमानाची वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्याची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचले.
2025-04-26 08:58:54
हवामान विभागाने देशातल्या 23 राज्यांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
2025-04-25 17:26:23
अमरावतीत वाढत्या उन्हामुळे महापालिकेचा निर्णय; दुपारी 1 ते 5 दरम्यान प्रमुख ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवले जाणार, दुचाकीस्वारांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय.
2025-04-23 16:09:32
सोमवारी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर चंद्रपूर हे भारतातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. या तीव्र उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
2025-04-23 16:03:37
चंद्रपूरात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या वेळेत बदल; 23 एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू, उष्माघाताचा धोका टाळण्याचा प्रयत्न.
2025-04-22 21:09:40
पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; महिलांची वणवण सुरू, जायकवाडी जवळ असूनही पाण्यासाठी संघर्ष, सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी.
2025-04-22 20:47:26
कर्नाटकचे माजी DGP ओम प्रकाश यांची पत्नी व मुलीनेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड; घरगुती वादातून 10 वेळा भोसकून हत्या, मुलाने दिली पोलिसांत तक्रार.
2025-04-22 20:21:03
बोरीवलीत 4 वर्षाच्या मुलीवर अश्लील चाळे; आरोपी ललित यादवला अटक, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.
2025-04-22 19:35:00
जालना जिल्ह्यात तापमानाने 41 अंश गाठले; पुढील तीन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन.
2025-04-22 19:05:04
हवामान विभागाने पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला आहे. विदर्भातील इतर भागांप्रमाणेच नागपूरमध्येही तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता.
2025-04-22 12:28:55
चंद्रपूर शहराने तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवून जगातील सर्वांत उष्ण शहर ठरण्याचाभारतात नव्हे तर संपूर्ण जगात एप्रिल महिन्यात इतक्या उच्च तापमानाची नोंद ही गंभीर बाब मानली जात आहे.
2025-04-22 11:13:31
दिन
घन्टा
मिनेट