Wednesday, June 25, 2025 02:16:03 AM
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 20 गावांमध्ये 14,789 नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून, प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
Jai Maharashtra News
2025-05-03 14:42:50
गावात ट्रॅक्टरद्वारे विहिरीत पाणी टाकले जात असले, तरी या भागात पाण्याचा टिपूसही पोहोचत नाही. कारण ग्रामसेविका गावातच येत नाहीत, तर प्रभारी सरपंच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-30 08:20:12
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. एकट्या जिल्ह्यात टँकरची संख्या 154 एवढी झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-04-24 11:53:11
पाहुण्यांनो या 'जेवण करा पण पाणी माघु नका' जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी चक्क तुमच्या घरी जा अशी म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या कोनेवाडी या गावावर आली आहे.
Manasi Deshmukh
2025-03-10 18:51:15
दिन
घन्टा
मिनेट