Saturday, December 06, 2025 06:01:14 PM
केळी शेतकऱ्यांना फक्त 50 पैशांचा दर मिळत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
Avantika Sanjay Parab
2025-12-05 06:37:09
राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या अकोट नगरपरिषदेतील महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-11-29 16:25:49
बिहारमध्ये नीतीश कुमार पुढील महिन्यात कॅबिनेट विस्ताराची तयारी करत असून जेडीयूच्या सहा आणि भाजपच्या तीन रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-29 13:51:59
मराठवाड्यात ऊसदर वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन भडकले असून कोयता बंद, वाहतूक ठप्प आणि कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. संघर्ष समितीने योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे
2025-11-29 13:05:27
नागपूर-हैदराबाद महामार्गावर सुरू असलेलं त्यांचं आंदोलन थांबवण्यासाठी न्यायालयाने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते.
2025-10-29 18:37:35
नागपूर खंडपीठाने कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनावर कठोर भूमिका घेत आज सायंकाळी आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-10-29 17:50:56
नागपूरमध्ये बच्चू कडूंचे कर्जमाफी आणि हमीभावासाठी आंदोलन तीव्र केल आहे, सरकारने आज निर्णय न घेतल्यास रेल्वे-विमानसेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील आहेत.
2025-10-29 09:02:34
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
Avantika parab
2025-07-19 17:48:06
शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे.
Apeksha Bhandare
2025-07-01 13:13:26
धरणगाव पिंपरी येथे मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाला. कर्जमाफी न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. कल्पिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरद
2025-06-20 12:06:30
शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्गसह कोल्हापूर, वर्ध्यातील जैवविविधतेला धोका असून शेतजमिनींवर घाला येणार आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. १२ गावांचा सरकारविरोधात उठाव.
2025-05-20 16:44:36
शक्तिपीठ महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा वाढता विरोध होत असून, भूसंपादनाची अधिसूचना त्वरित रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Manasi Deshmukh
2025-03-01 10:52:12
धुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे मात्र भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Samruddhi Sawant
2024-12-09 08:06:28
दिन
घन्टा
मिनेट