Saturday, July 27, 2024 04:25:32 PM
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलकांना सुनावले.
ROHAN JUVEKAR
Saturday, 27 July 2024
Friday, 26 July 2024
शहाबाज गाव, सेक्टर १९, बेलापूर येथे एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली.
कोल्हापूरकरांना मदत करण्याचे प्रशासनाला निर्देश
कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
राज्यात कांदा महाबँक सुरू करणार
मुख्यमंत्र्यांकडून लोकमान्य टिळकांना अभिवादन
बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले
Jai Maharashtra News
महाविकास आघाडी आणि महायुतीचे लग्न
'महाराष्ट्राला सावत्र वागणूक का ?'
यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते.
Omkar Gurav
विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
वारीसाठी विशेष ट्रेन
माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण
भाविकांशी सुरक्षारक्षकाची अरेरावी
तुरुंगातून बाहेर पडताच गंभीर गुन्ह्यांतील आरोपी हर्षद पाटणकर याची मिरवणूक काढण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि हर्षद पाटणकरची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झाली.
'मंदिरात अत्याचार करणाऱ्यांना फाशी व्हावी'
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
ठाण्याच्या तरुणीने पाकिस्तानमध्ये जाऊन केला निकाह
जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर
राज्यात पाऊस धो-धो बरसत असला, तरी मराठवाड्याला मात्र पावसाने 'खो' दिला आहे.
काळुंद्रे नदीला पूर, चारचाकी बुडाली
मुंबईत संततधार, जनजीवन विस्कळीत
भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला
धो धो पावसाने केले नुकसान
दिन
घन्टा
मिनेट
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.
पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.
कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत आहे.
बचाव कार्य वेगाने सुरू आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नाशिकमध्ये आशा आणि गटप्रर्वतक कर्मचारी यांनी ठिय्या मांडत आंदोलन केले. नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले.
Aditi Tarde
पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे.
सकल मराठा समाजाकडून भूम येथे महाविकास आघाडी आणि महायुतीचे प्रतिकात्मक लग्न लावत आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं. राजकीय नेत्याचे मुखवटे घालून लग्न लावण्यात आले.
पुण्याला पावसाने झोडपले. बुधवार रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे पुण्याची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. नागरिकांची पंचाईत झाली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, 'सुवार्ता'कार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले.
ठाण्यातील तरूणीची सोशल मीडियावरून पाकिस्तानातील तरूणाशी ओळख झाली. त्यानंतर तिने बनावट कागदपत्र बनवले अन् ही ठाण्यातील तरुणी थेट पाकिस्तानात पोहोचली आहे.
श्याम मानव यांचे आरोप फडणवीस यांनी फेटाळले आहेत. 'देशमुखांविरोधात पुरावे असल्यानेच कारवाई झाली होती त्यांना अटक झाली होती', असं म्हणत फडणवीसांनी देशमुखांचा बुरखा फाडला आहे.
विधानसभेत दोनशे ते अडीचशे जागा लढवणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपाने तयारी सुरू केली आहे.
कारगिल लढाईत मिळालेल्या विजयाला २५ वर्षे झाली. या निमित्ताने २५ वा कारगिल विजय दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलचा दौरा केला.
नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावरुन उड्डाण करत असतानाच विमान कोसळले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो. बायडेन यांनी माघार घेतली आहे.
मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडल्यामुळे आलेले संकट दूर झाले आहे.
उद्योगपती इलॉन मस्कने एक्स पोस्ट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ३३ वे उन्हाळी ऑलिम्पिक होणार आहे.
भारताचा पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वीस - वीस षटकांचे आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.
भारत वि. झिम्बाब्वे तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने आपल्या विजयाची लय कायम राखत तिसऱ्या टी २० सामन्यात शानदार विजय मिळवला आहे.
भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकला. हा भारताचा मालिकेतील सलग दुसरा विजय आहे.
मराठी सिनेसृष्टित प्रसिद्ध असलेली आणि आपल्या नाविन्यपूर्ण कलागुणांनी चर्चेत असणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कायम वैविध्यपूर्ण गोष्टी करत असते