Wednesday, April 22, 2026 10:40:36 PM
छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजाजनगर परिसरात एका महिलेकडून दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Prachi Nate
Health
Lifestyle
Entertainment
चिकन पोपटी ही कोकणातील पारंपरिक आणि खास डिश असून मातीच्या मडक्यात अंगारावर शिजवली जाते.
Sakshi Patil
Fennel Water Benefits: बडीशेपेचे पाणी पिण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?; शरीरात 15 दिवसांत दिसेल थक्क करणारा बदल
How To Stop Watery Eyes: सकाळी उठल्यावर डोळ्यांतून पाणी येतंय?; तर 'हा' संसर्ग असू शकतो! वेळीच सावध व्हा आणि डोळ्यांचे आरोग्य जपा
सध्या 'गूगल पे'च्या (Google Pay) 'पॉकेट मनी'बाबत (Pocket Money) सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय.
Harshal Jadhav
RBI New Rules: सावधान! ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी नवे नियम; आता प्रत्येक व्यवहारावर RBIची कडक नजर
GPay चं ‘Pocket Money’ फिचर स्कॅम आहे? व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य जाणून घ्या
बीडमधील गाजलेल्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला दीड वर्ष उलटले असून, आता मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकी निमित्ताने हे गाव पुन्हा चर्चेत आलं आहे.
Jai Maharashtra News
Walmik Karad Gang: कराड गँगची तुरुंगात गुंडगिरी; कैद्याला बेदम मारहाण, खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
Rohit Pawar: ‘मी महायुतीचा नाही, अजितदादांसाठी आणि सुनेत्रा काकींसाठी प्रचार केला’; रोहित पवार यांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis : 'ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल मला फोन करून...' बारामतीत फडणवीसांचा मोठा खुलासा; सुनेत्रा वहिनींना दिला भक्कम पाठिंबा
Sharad Pawar Post: 59 वर्षांच्या परंपरेत खंड! शरद पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी करणार नाहीत मतदान
उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. घराघरांत कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्यात कैरीपासून बनवलेले पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे असतात.
Vaishnavi Gholap
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने करणारे पेय म्हणजे व्हर्जिन मोजिटो. पाहुणे आले किंवा दुपारी काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा झाली, तर व्हर्जिन मोजिटो हा एक उत्तम पर्याय ठरतो.
Heatstroke Prevention Tips: उन्हाचा पारा चढला, उष्माघाताचा धोका वाढला! स्वतःचा बचाव करण्यासाठी 'या' सवयी आजच लावा; वाचा आरोग्यमंत्र
Gujarat Food Poisoning : भयंकर! लग्नातील जेवणामुळे विषबाधा; आमरस खावून 400 लोकांची तब्येत बिघडली
Gadgets Explosion in Summer : सावधान! उन्हाळ्याचा पारा 40 अंशांच्या पार; तुमच्या रोजच्या वापरातली 'ही' 7 गॅझेट्स बनू शकतात छोटा बॉम्ब
ST Bus Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागला; 10 टक्के हंगामी भाडेवाढीसह आता प्रवाशांवर 'या' कराचाही बोजा
Tuesday, 30 September 2025
Saturday, 12 April 2025
Friday, 11 April 2025
Wednesday, 09 April 2025
दिन
घन्टा
मिनेट
पती संतोष देशमुख यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आज सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुनेत्रा पवार यांनी महायुतीचे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांच्यासमोर तब्बल 55 उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजपकडे चारही पदे जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.
या धक्काबुक्कीचे तीव्र पडसाद केवळ साताऱ्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे जोरदार पडघम उमटले.
महाराष्ट्रात आजपासून पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. तसेच, गारपीटीचा इशारा दिला आहे.
Amrita Joshi
मुंबईत झालेल्या भाजपच्या मोर्चात नियमांच उल्लंघन झाल्या प्रकरणी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात सुमारे 15 लाख अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप घोषित केला आहे. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालयाच नाव बदलण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढांनी पालिकेला पत्र लिहलं आहे.
या काळात महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून ती जुन्या महामार्गावरून वळवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
विशेष पीएमएलए न्यायालयाने या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट शेअर करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
मंदिराच्या गर्भगृहातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीच्या साठ्यात तब्बल 23 किलोची तफावत आढळून आली असून, या प्रकरणाची आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी पातळीवर सखोल चौकशी सुरू झाली आहे.
लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शिर्डीतील एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणात अटकेच्या भीतीने तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज राहता न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता फडणवीस यांनी देखील खरगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
न्यायालयाने सरकारची कडक शब्दांत कानउघाडणी करत दंडात्मक कारवाई केली आहे. हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 होती, मात्र सरकारने त्याचे पालन न केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नितीन गडकरी यांनी नजीकच्या भविष्यात भारताने 100 टक्के इथेनॉल मिश्रणाचे (Blending) उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे.
इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठप्पा ठेवत ताब्यात घेतले आहे.
पीडित कुटुंबांच्या दुःखात प्रशासन आजही सहभागी असून अशा शोकांतिका पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कच्च्या तेलाची मोठी खेप घेऊन निघालेले हे जहाज सध्या मुंबई किनारपट्टीपासून काही नॉटिकल मैल अंतरावर सुरक्षितपणे दाखल झाले आहे.
या प्रकरणात घरातील नोकर राहुल याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून CCTV फुटेजच्या आधारे दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी भाजपच्या एका शिष्टमंडळाने तातडीने निवडणूक आयोगाची भेट घेतली. खरगे यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) एका व्यापारी जहाजावर तुफान गोळीबार करून दहशत निर्माण केली आहे.
ऑपरेशन सिंदूर, भारताची लष्करी ताकद, स्टार्टअप क्षेत्र आणि भारत-जर्मनी संरक्षण सहकार्यावरही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भाष्य केले.
गुरुपुष्यामृत योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. हा योग सर्व राशींसाठी फायदेशीर असला तरी, 5 राशींसाठी तो विशेष भाग्याचा ठरणार आहे.
केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांसाठी केवळ नावनोंदणी करणे पुरेसे नसून, त्याशिवाय प्रवासाची परवानगी मिळणार नाही. प्रत्येक यात्रेकरूला आणि वाहनाला अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
कामकाज, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबींवर आजच्या ग्रहयोगांचा प्रभाव दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घेऊया सविस्तर राशिभविष्यातून.
राहत्या घरी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र...
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि थकवा यांसारख्या समस्या वाढू शकतात.
Akshaykumar Bankar
बडीशेपेमध्ये अॅनेथॉल, फेन्चोन आणि एस्ट्रागोल यांसारखी नैसर्गिक तत्त्वे आढळतात. ही तत्त्वे पोटातील पचन एन्झाइम्स सक्रिय करण्यास मदत करतात.
डोळ्यांतून पाणी येण्यासोबतच सकाळी डोळे चिकटणे, डोळ्यांत दुखणे, चिकट स्त्राव येणे, डोळे एकमेकांना चिकटणे आणि जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
'ग्रीन टी'चे सेवन करणे हे हृदयाचे आरोग्य, लिव्हर आणि मानसिक शांततेसाठीही उपयुक्त मानली जाते.
मायग्रेन ही केवळ डोकेदुखी नसून एक गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या आहे. अपुरी झोप, तणाव, कॅफिन, प्रखर उजेड आणि मोठा आवाज यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.
हिरव्या भाज्या, फळे आणि डाळींचा समावेश करून तसेच व्हिटॅमिन C घेऊन हिमोग्लोबिन वाढवता येते. योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे थकवा व कमजोरीपासून बचाव होऊ शकतो.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 6 गडी राखून शानदार विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली असली, तरी या आनंदावर विरजण पडले आहे.
IPL 2026 मध्ये कोणत्या संघात किती महाराष्ट्राचे खेळाडू ? 'या' एका संघात एकही मराठमोळा खेळाडू नाही
चेंडू थेट हेल्मेटवर आदळल्याने निर्माण झालेल्या गोंधळानंतर अखेर पंचांनी ही खेळपट्टी खेळण्यासाठी असुरक्षित असल्याचे सांगत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ रद्द (Abandoned) घोषित केला.
अभिषेक शर्माच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी विजय मिळवला.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही केवळ निवडणूक घोषणा नसून ती निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे, असा ठाम विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे.
8 मार्चला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून काही घोषणा करण्यात आल्या आहेत.