Tuesday, June 16, 2026 11:31:41 PM
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महायुती सरकारने अतिशय महत्त्वाच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. मंत्रिमंडळातील एका निर्णयामुळे राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रिया आणि कामकाजात गतिमानता येणार आहे.
Prachi Nate
Entertainment
Lifestyle
Health
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या या यशस्वी मोहिमेमुळे पाकिस्तानला 3 दिवसांत नमवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याचे संपूर्ण देशाकडून आज कौतुक होत आहे.
Akshaykumar Bankar
PM Modi Fuel Saving Appeal : 'वर्क फ्रॉम होम'बाबत ऐतिहासिक पाऊल; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट बँकेचा प्रतिसाद
Devendra Fadnavis : शरद पवारांकडून PM मोदींचे कौतुक! फडणवीस म्हणाले "म्हणून पवार साहेबांनी सांगितलं की" पेट्रोल-डिजेलच्या पुरवठ्यावर काय म्हणाले?
Raju Shetty : 'आधी स्वतःचे मानधन गोठवा, मग जनतेला काटकसरीचे सल्ले द्या;' राजू शेट्टींचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Revanth Reddy : तेलंगणात मोठा राजकीय भूकंपाचे संकेत? मुख्यमंत्री रेवंत रेड्डी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळ तापले
मोहनथाळ हा महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ किंवा खास पाहुणचारासाठी हा पदार्थ आवर्जून तयार केला जातो.
Sakshi Patil
Triple Match Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! एकाच दिवशी टीम इंडियाचे 3 मोठे सामने; सकाळपासून रात्रीपर्यंत रंगणार थरार
T20 Mumbai League: मुंबई टी-20 लीगच्या फायनलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; खेळाडू भिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Tuesday, 30 September 2025
Saturday, 12 April 2025
Friday, 11 April 2025
Wednesday, 09 April 2025
दिन
घन्टा
मिनेट
कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकीर्द कायमच वादळी ठरली आहे. त्यांच्या कामाची थेट आणि पारदर्शक पद्धत अनेक राजकारण्यांना व व्यापाऱ्यांना अस्वस्थ करते.
Amrita Joshi
मुंबईतील गिरगाव येथील दोन वर्षांची चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
शाळा सुरू झाल्या असल्या, तरी हवामानातील तीव्र बदलांमुळे लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर राहत आहे.
या महत्त्वपूर्ण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या प्रगतीला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, पडिक सरकारी जमिनींचा चांगला वापर होणार आहे.
प्रशासनाचा हा कडक बडगा आता थेट ग्रामीण भागातही पोहोचल्यामुळे भेसळ करणारे छोटे-मोठे व्यावसायिक, काळाबाजार करणारे आणि अवैध नफेखोरी करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
रायगडच्या रोहा तालुक्यातील निडी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली .
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अवैध गुटखा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांवर कारवायांचा धडाका लावला आहे.
ठाकरे गटातील खासदार फुटण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. दरम्यान सध्या राज्यात सुरु असलेल्या ठाकरे पक्षांतर्गत बंडावर शिंदे गटातील नेते संजय निरुपम मोठं भाकित केलंय.
कुटुंबातील आपसातील सहमतीने किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार होणाऱ्या जमिनीच्या वाटणीसाठी प्रति पोटहिस्सा केवळ 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
शिवसेना ठाकरे पक्षात एकीकडे बंड होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच या घडामोडींवर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना थेट नाव न घेता महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती जनतेला दिली. या योजनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
सोशल मीडियावरील या खळबळजनक दाव्यामागचे सत्य शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत 'पीआयबी फॅक्ट चेक' (PIB Fact Check) या संस्थेने तपास केला.
Jai Maharashtra News
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यांमधील व्यवहारांची पद्धत पूर्णपणे हायटेक आणि आधुनिक करण्यासाठी 'EPFO 3.0' या नव्या प्रणालीवर वेगाने काम सुरू आहे.
कोकणात येऊन थांबलेल्या मान्सून यंदा राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला चिंतेत टाकले आहे. जून महिना अर्ध्यावर आला असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची अपेक्षित प्रगती झालेली दिसत नाही.
अकाल तख्तने मान यांना थेट 'गुरु-द्रोही' (गुरूंची प्रतारणा करणारे) आणि 'पंथ-विरोधी' घोषित केले आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सोनमने सांगितले की, ती सध्या इंदूरला जाण्याच्या कोणत्याही विचारात नसून, संपूर्ण न्यायालयीन तपासात कायदेशीररीत्या सहकार्य करत आहे.
तेहरानच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार होर्मुझमध्ये कोणताही 'टोल' वसूल केला जाणार नसला तरी, जहाजांकडून 'शुल्क' (fee) मात्र नक्कीच आकारले जाईल.
थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकामांसाठी आणि घरगुती खर्चासाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे.
या भूकंपांमधील सर्वात भीषण धक्का हा 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा नोंदवला गेला असून, त्याचे केंद्र जमिनीच्या आत साधारण 10 किलोमीटर खोलीवर होते.
विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून काळ्या धुराचे प्रचंड लोट वर उठताना दिसले, जे अनेक मैल दूरवरूनही दिसत होते.
16 वर्षांखालील सर्व मुलांसाठी सर्व प्रकारच्या सोशल मीडिया ॲप्सचा वापर प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामकाज, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबींवर आजच्या ग्रहयोगांचा प्रभाव दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घेऊया सविस्तर राशिभविष्यातून.
मराठी संस्कृतीत कुलदेवतेची ओटी भरणे हे अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे मानले जाते. सामान्यतः नवरात्र, श्रावण, पौर्णिमा किंवा अधिक मासात हा विधी केला जातो.
या काळात मूर्ती जतन आणि संवर्धनाची ही संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे पार पाडली जाणार आहे. जून 22 ते जून 24 या 3 दिवसांच्या कालावधीत ही संवर्धन प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
14 जून 2026 रोजी काही राशींना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील, तर काहींच्या प्रेमजीवनात आनंददायी बदल घडतील
हा सर्वोच्च सन्मान असलेला 'जीवनगौरव पुरस्कार' स्वीकारताना दिलीप प्रभावळकर आपल्या 'नाती गोती' या अजरामर नाटकातील दिवंगत सहकलाकार अतुल परचुरे यांच्या आठवणीत कमालीचे भावुक झाले होते.
गेल्या काही वर्षांत तांब्याच्या बाटलीतून (Copper Bottle) पाणी पिण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. मात्र, योग्य प्रकारे तांब्याच्या भांड्यांचा वापर न केल्यास त्याचा तोटा होऊ शकतो.
जागतिक अस्थिरतेमुळे वाहतूक खर्च, सौंदर्यप्रसाधने, सलून साहित्य आणि कामगारांचे पगार वाढल्याने राज्य सलून असोसिएशनने सेवा दरांमध्ये 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यात घरच्या घरी टिकाऊ आणि चविष्ट पदार्थ तयार करण्याची ही उत्तम वेळ आहे
किडनी स्टोन झाल्यावर बिअर पिल्याने स्टोन बाहेर पडतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र डॉक्टरांनी हा उपाय धोकादायक ठरू शकतो, असा इशारा दिला असून योग्य उपचार आणि पाणी पिण्यावर भर दिला आहे.
पावसाळा सुरू होण्याआधी शरीराला उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी व्हेज आणि नॉनव्हेज सूप्स उत्तम पर्याय ठरत आहेत.
कडक उन्हात शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
यामध्ये वरिष्ठ पुरुषांचा अफगाणिस्तान विरुद्धचा देशांतर्गत दौरा, श्रीलंकेतील 'इंडिया ए' संघाची त्रिकोणीय मालिका आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेला आयसीसी (ICC) महिला टी-20 विश्वचषक यांचा समावेश आहे.
जगातील प्रतिष्ठित 'टाइम' (TIME) मासिकाने जाहीर केलेल्या 100 सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या विशेष यादीत स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील 'इंडिया ए' संघाचा 'श्रीलंका ए' संघाने 'सुपर ओव्हर'मध्ये पराभव केला. वैभव सूर्यवंशीला फलंदाजीमध्ये विशेष छाप पाडता आली नाही.
सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी धावांची गरज असताना वैभव सूर्यवंशीला धाव घेता आली नाही आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.