Saturday, December 06, 2025 11:26:10 AM
शुक्रवारी शहरातील कमाल तापमान 33.7°C पर्यंत पोहोचले, जे सामान्यपेक्षा जास्त असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले.
Jai Maharashtra News
2025-10-11 17:39:51
सोमवारी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर चंद्रपूर हे भारतातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. या तीव्र उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
2025-04-23 16:03:37
हवामान विभागाने पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला आहे. विदर्भातील इतर भागांप्रमाणेच नागपूरमध्येही तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता.
Samruddhi Sawant
2025-04-22 12:28:55
2025-04-21 09:36:14
(IMD) ताज्या अहवालानुसार, यंदा देशभर सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होणार आहे. विदर्भात सध्या सरासरीच्या चार अंशांनी अधिक तापमान आहे, ज्यामुळे उन्हाचा तीव्र फटका बसत आहे.
2025-04-08 08:15:21
सध्या उन्हाळ्याने आपला कहर सुरू केला असून 21 शहरांमध्ये तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची ही तीव्र लाट गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये सर्वाधिक जाणवली
2025-04-07 10:16:29
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राजधानीसह अनेक राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
2025-04-05 16:22:05
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाची लाहीलाही होणार आहे. 30 मार्चपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
2025-03-25 14:00:59
आज दिल्लीत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. तर बिहारमधील नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत.
2025-03-16 09:04:24
संपूर्ण महिनाभर सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे. या अति उष्णतेमुळे गहू पिकाचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्याचे उत्पादन कमी होऊ शकते.
2025-03-01 08:37:09
दिन
घन्टा
मिनेट